Friday, May 05, 2023

SET NET PET Marathi Paper exam 2 | सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग ३

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 3
SET NET PET Marathi Paper 2



प्रश्न १. संगीत वीरतनय’, ‘मूकनायक’, ‘गुप्तमंजुष’, ‘मतिविकार’, ‘प्रेमशोधन’, ‘वधूपरीक्षा’, ‘सहचारिणी’, ‘परिवर्तन’, ‘जन्मरहस्य’, ‘शिवपावित्र्य’, ‘श्रमसाफल्यआणि मायाविवाहया सामाजिक नाटकांचे कर्ते कोण ?

अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

ब) गोविंद सदाशिव टेंबे

क) वसंत कानेटकर

) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर 

  • अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर




  • प्रश्न २. जोसेफ स्टाइनच्या संगीत नाटक फिडलर ऑन द रूफवरून बिकट वाट वहिवाटहे नाटक कोणी रचले आहे ?

    अ) गोविंद बल्लाळ देवल

    ब) काशिनाथ गोविंद नातू

    क) गोविंद सदाशिव टेंबे

    ड) व्यंकटेश माडगुळकर

  • ड) व्यंकटेश माडगुळकर




  • प्रश्न ३. जोहार’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘मुंबईची माणसं’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘उघडलं स्वर्गाचे दार’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘सीमेवरून परत जा’, ‘लहानपण देगा देवा’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘एखाद्याचे नशीब  इ. नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?

    अ) मधुसुधन कालेलकर

    ब) श्री.वि. गोरे

    क) बाळकृष्ण हरी कोल्हटकर

    ड) का.दा. रावत

  • क) बाळकृष्ण हरी कोल्हटकर




  • प्रश्न ४. जैमिनी अश्वमेधातील प्रमिलेच्या आख्यानावर आधारीत नाटककार खाडीलकरांनी _________ हे नाटक लिहिले.

    अ) बायकांचे बंड

    ब) सत्वपरीक्षा

    क) भाऊबंदकी

    ड) प्रेमध्वज

  • अ) बायकांचे बंड




  • प्रश्न ५. वन रूम किचन’, ‘वात्रट मेले’, ‘वस्त्रहरण’, ‘अश्या या दोघी’, ‘वेडी माणसं’, ‘वर भेटू नका’, ‘वर परीक्षाइ. नाटके कोणाची ?

    अ) अच्युत बर्वे

    ब) बापूराव माने

    क) गंगाराम गवाणकर

    ड) श्रीधर कुलकर्णी

  • क) गंगाराम गवाणकर




  • प्रश्न ६. गिरिजाबाई केळकर यांचे पुरुषांचे बंडया नाटकाच्या पुस्तकास कोणाची प्रस्तावना आहे ?

    अ) य. ना. टिपणीस

    ब) चिंतामणराव कोल्हटकर

    क) वासुदेवराव आपटे

    ड) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

  • ड) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर




  • प्रश्न ७. इ. स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अद्यक्ष कोण होते ?

    अ) गणेश श्रीकृष्ण खापर्डे

    ब) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

    क) केशव रामचंद्र छापखाने

    ड) अनंत हरि गद्रे

  • अ) गणेश श्रीकृष्ण खापर्डे






  • प्रश्न ८. महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘मिकी आणि मेमसाब’, ‘बेगम बर्वे’, ‘अतिरेकी’, ‘शनिवार - रविवार’, ‘दुसरा सामनाही नाटके कोणाची ?

    अ) चंद्रकांत कुलकर्णी

    ब) अतुल पेठे

    क) सतीश आळेकर

    ड) भक्ती बर्वे

  • क) सतीश आळेकर




  • प्रश्न ९. महाराष्ट्र नाट्यकला व नाट्यवाङ्मयपुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

    अ) गणेश रंगनाथ दंडवते

    ब) गोपाळ वामन बापट

    क) प्रा. वसंत कानेटकर

    ड) गोविंद केशव भट

  • अ) गणेश रंगनाथ दंडवते




  • प्रश्न १०. कुंजविहारी’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सोन्याचा कळस’, ‘तुरुंगाच्या दारात’, ‘कोरडी करामत’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘अपूर्व बंगाल’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘उमलती कळी’, ‘जीवा शिवाची भेटअश्या सामाजिक नाटकांचे लेखन कोणी केले ?

    अ) भार्गवराम विठठल वरेरकर

    ब) वि.दा. देशपांडे

    क) वि.स. खांडेकर

    ड) गो.ब. देवल

  • अ) भार्गवराम विठठल वरेरकर




  • प्रश्न ११. शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसया नाटकाचे स्त्री-न्यायचातुर्यअसे रुपांतर कोणी केले ?

    अ) इंदुमती जगताप

    ब) आत्माराम वि. पाटकर

    क) विष्णू वामन शिरवाडकर

    ड) केशव रामचंद्र छापखाने

  • ब) आत्माराम वि. पाटकर




  • प्रश्न १२. वि. वा. शिरवाडकर यांच्या कोणत्या नाटकास साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

    अ) कौंतेय

    ब) विदुषक

    क) नटसम्राट

    ड) राजमुकुट

  • क) नटसम्राट




  • प्रश्न १३. चंद्रहार’, ‘संगीत भिक्षुणी वासवदत्ता’ ‘काळोखाच्या गर्भात’, ‘वैरी झाला कैवारी’, ‘आयोगया नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?

    अ) भि.शि. शिंदे

    ब) गोविंद सदाशिव टेंबे

    क) दामोदर नरहर शिखरे

    ड) गो.नि. दांडेकर

  • ) भि. शि. शिंदे




  • प्रश्न १४. खालीलपैकी कोणी गिरीश कर्नाड यांची नाटकं मराठीत अनुवादीत करण्याचे काम केलेले आहे ?

    अ) उमा कुलकर्णी

    ब) सरोज देशपांडे

    क) प्रदीप वैद्य

    ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व




  • प्रश्न १५. तुका म्हणे आता’, ‘अंमलदार’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘राजा ओयदिपौसया नाटकांचे कर्ते कोण ?

    अ) पु.ल. देशपांडे

    ब) विजय तेंडूलकर

    क) केशवराव भोळे

    ड) राम गणेश गडकरी

  • अ) पु.ल. देशपांडे




  • प्रश्न १६. ‘मत्स्यगंधा’, ‘राधामाधव’, ‘जरासंध’, ‘कमला’, ‘चंद्रग्रहण’, ‘शहा-शिवाजी’, ‘नारद’, ‘आशा-निराशा’, ‘गुरुचरणी’, ‘राजरंजनया नाट्यरचना कोणाच्या ?

    अ) यशवंत नारायण टिपणीस

    ब) मधुकर आष्टीकर

    क) प्र.के. अत्रे

    ड) प्रेमानंद गज्वी

  • अ) यशवंत नारायण टिपणीस 
  • मेरी कॉरेलीच्या ‘थेल्मा’ या कादंबरीवरून ‘कमला’ सामाजिक नाटक केले.




  • प्रश्न १७. ‘संगीत विद्यालंकार’, ‘संगीत सोन्याचा धूर’, ‘छेडलेला छावा’, ‘ग्रामोद्धारइ. नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?

    अ) विनायक ओक

    ब) विठ्ठल नारायण कोठीवाले

    क) पांडुरंग चिंतामणी पेठकर

    ड) म.मो. कुंटे

  • ब) विठ्ठल नारायण कोठीवाले




  • प्रश्न १८. घरकुल’, ‘निशिकांताची नवरी’, ‘पतंगाची दोरीनाट्यरचना कोणाची ?

    अ) माधवराव जोशी

    ब) वासुदेवराव भोळे

    क) श्री. व्यंकटेश वकील

    ड) अनंत काणेकर

  • ड) अनंत काणेकर




  • प्रश्न १९. मराठी रंगभूमीचा उदय प्रथम _______ येथे झाला असे मानण्यात येते.

    अ) कोल्हापूर

    ब) सांगली

    क) मुंबई

    ड) पुणे

  • ब) सांगली




  • प्रश्न २०. नाटककार गो.ब. देवलांचे संगीत शारदानाटक प्रयोगरुपाने प्रथम कोठे अवतरले ?

    अ) पुणे

    ब) इंदूर

    क) मुंबई

    ड) बडोदा

  • ब) इंदूर 
  • गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला होता.




  • प्रश्न २१ . ‘बंडखोर कुमारी’, ‘बेचाळीसचे आंदोलन’, ‘बनावट बायको’, ‘गुंतागुंतइ. नाटकांचे लेखन कोणी केले ?

    अ) सदाशिव नारायण ठोसर

    ब) वीर वामनराव जोशी

    क) कॅ. माधवराव कृ. शिंदे

    ड) वि. ल. भावे

  • क) कॅ. माधवराव कृ. शिंदे




  • प्रश्न २२ . बेबंदशाही’, ‘आग्र्याहून सुटका’, ‘महारथी कर्णही नाटके कोणी लिहिली आहेत.

    अ) टेक्सास गायकवाड

    ब) गंगाधर गाडगीळ

    क) विष्णुपंत औंधकर

    ड) राम गणेश गडकरी

  • क) विष्णुपंत औंधकर




  • प्रश्न २३. दंडार/दंढारही प्रसिद्ध लोकनाट्यकला महाराष्ट्रातील कोणत्या भागातील आहे ?

    अ) कोकण

    ब) वऱ्हाड

    क) खानदेश

    ड) प. महाराष्ट्र

  • ब) वऱ्हाड




  • प्रश्न २४. वर्तुळाचे दुसरे टोक’, ‘सत्तांध’, ‘सं. वाऱ्यावरचा मुशाफिर’, ‘माझ काय चुकलं’, ‘बिऱ्हाड बाजलं’, ‘आरण्यक’, ‘समोरच्या घरात’, ‘घर तिघांचं हवं’, ‘जावई माझा भला’, ‘खोल खोल पाणी’, ‘दुभंग’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लोककथाइ. व अश्या अनेक नाटकांचे लेखन कोणी केले ?

    अ) रत्नाकर मतकरी

    ब) ताराबाई मोडक

    क) वि.स. खांडेकर

    ड) सुधा साठे

  • अ) रत्नाकर मतकरी




  • प्रश्न २५. ‘जुगार’, ‘अवलियाही नाटकं कोणी लिहिली ?

    अ) सोनाबाई केळकर

    ब) सुषमा देशपांडे

    क) मालतीबाई दीक्षित

    ड) वि. भि. कोलते

  • क) मालतीबाई दीक्षित




  • प्रश्न २६. ‘गृहदाह’, ‘परक्याचे धनया नाटकांचे लेखक कोण ?

    अ) शंकर नारायण नवरे

    ब) गोविंद केशव भट

    क) सरिता पत्की

    ड) विजय तेंडूलकर

  • ब) गोविंद केशव भट




  • प्रश्न २७. म. भि. चिटणीस यांचे नाटक कोणते?

    अ) उत्सव

    ब) प्रेमपताप

    क) एक होता राजा

    ड) युगयात्रा

  • ड) युगयात्रा




  • प्रश्न २८. ‘पारध’, ‘हिरा जो भंगला नाही’ ही नाटके कोणी लिहिली आहेत ?

    अ) बबन प्रभु

    ब) शंकर गोविंद साठे

    क) सुरेश खरे

    ड) मालतीबाई बेडेकर

  • ड) मालतीबाई बेडेकर




  • प्रश्न २९. आनंदीबाई किर्लोस्कर यांचे नाटक कोणते ?

    अ) नव्या वाटा

    ब) खून पहावा करून

    क) तुझे आहे तुझपाशी

    ड) यापैकी नाही

  • अ) नव्या वाटा




  • प्रश्न ३०. तू टाक चिरुनी ही मान | नको अनमान हे नाट्यपद कोणत्या नाटकातील आहे ?

    अ) दुर्गा

    ब) मृच्छकटिक

    क) शारदा

    ड) झुंझारराव

  • क) शारदा




  • प्रश्न ३१. एक शून्य बाजीराव’, ‘सगेसोयरे’, ‘श्रीमंत पतीची राणी’, ‘अवध्य’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘रखेली’, ‘अभोगी’, ‘अजब न्याय वर्तुळाचाया नाट्यरचना कोणाच्या ?

    अ) माधव नारायण जोशी

    ब) चि. त्र्यं. खानोलकर

    क) आण्णासाहेब किर्लोस्कर

    ड) कृष्णाजी लक्ष्मण सोमण

  • ब) चि. त्र्यं. खानोलकर





  • प्रश्न ३२. संगीत श्री’, ‘संगीत सज्जन’, ‘संगीत स्त्री - पुरुषही नाटके कोणाची ?

    अ) गोविंद बल्लाळ देवल

    ब) नरहर गणेश कमतनुरकर

    क) गो. नि. दांडेकर

    ड) हिराबाई पेडणेकर

  • ब) नरहर गणेश कमतनुरकर




  • प्रश्न ३३. इब्सेनच्या डॉल्स हाउसचे अनंत काणेकर यांनी केलेले रुपांतर कोणते ?

    अ) घरकुल

    ब) निशिकांतची नवरी

    क) झुंज

    ड) पतंगाची दोरी

  • अ) घरकुल 
  • निशिकांतची नवरी, झुंझ आणि पतंगाची दोरी - अनंत काणेकर




  • प्रश्न ३४. ‘रंगात रंगला श्रीरंगहे नाटक कोणाचे ?

    अ) विमल काळे

    ब) कमला प्रभु

    क) योगिनी जोगळेकर

    ड) वसुधा पाटील

  • क) योगिनी जोगळेकर




  • पुढे >>>>>>>                         <<<<<<< मागे

     

     

     

     


    Wednesday, May 03, 2023

    Mpsc Polity Questions In Marathi | भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 8

       MPSC Indian Polity
    भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 8


    प्रश्न १. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा mains 2021)

    (a) देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्राची(Union) भाषा असेल

    (b) भारतास राष्ट्रीय भाषा (National Language) नाही.

    (c) सध्या आठव्या अनुसूची मध्ये हिंदी – इंग्रजी सह 22 भाषा समाविष्ट आहेत.

    (d) 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 3 भाषा म्हणजे (1) हिंदी (2) बंगाली (3) आणि तमिळ.


    अ) (a) आणि (b)

    ब) (a), (b) आणि (d)

    क) (c) आणि (d)

    ड) वरिल सर्व 

  • अ) (a) आणि (b)




  • प्रश्न २. खालील बाबींचा योग्य क्रम लावा - (मुलभूत कर्तव्ये) (राज्यसेवा mains 2021)

    (a) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे

    (b) वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावादाचा विकास करणे

    (c) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

    (d) राष्ट्राची सेवा करणे


    अ) (a), (b), (c), (d)

    ब) (a), (d), (b), (c)

    क) (a), (c), (d), (b)

    ड) (a), (d), (c), (b)

  • ड) (a), (d), (c), (b)





  • प्रश्न ३. भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नांव ________ यांनी सुचविले पाहिजे. (राज्यसेवा mains 2021)

    अ) कोणतेही 50 नागरिक

    ब) कोणतेही 10 निर्वाचन मंडळाचे सदस्य

    क) कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य

    ड) कोणतेही 25 संसद सदस्य

  • क) कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य





  • प्रश्न ४. जोड्या लावा  (राज्यानीतीची मार्गदर्शक तत्वे) (राज्यसेवा mains 2021)

    A) गोहत्या प्रतिबंध                          1) अनुच्छेद 50

    B) ग्राम पंचायतीचे संघटन                2) अनुच्छेद 49

    C) राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण              3) अनुच्छेद 40

    D) कार्यपालिकेपासून न्यायालयाची    4) अनुच्छेद 48

        पृथकता


    अ) A - 1, B - 4, C - 2, D - 3

    ब) A - 4, B - 2, C - 1, D - 3

    क) A - 3, B - 4, C - 2, D – 1

    ड) A - 4, B - 3, C - 2, D – 1

  • ड) A - 4, B - 3, C - 2, D – 1





  • प्रश्न ५. मुलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक असून एकाला दुसऱ्यासाठी बळी देण्याची आवश्यकता नाही असा दृष्टीकोण सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्विकारला होता ? (राज्यसेवा mains 2021)

    अ) गोलकनाथ खटला

    ब) चंपकम दोराईराजन खटला

    क) केशवानंद भारती खटला

    ड) मिनर्व्हा मिल्स खटला

  • ड) मिनर्व्हा मिल्स खटला





  • प्रश्न ६. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती ________ द्वारे केली जाईल. (राज्यसेवा mains 2021)

    अ) पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    ब) राज्यातील प्रशासकीय प्राधिकरणाच्या प्रमुखांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    क) गृहखात्याचे सचिव यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    ड) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

  • ड) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती






  • प्रश्न ७. 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ? (राज्यसेवा mains 2021)

    a) या कायद्याने भारताच्या संविधानात भाग XI - A जोडला आहे.

    b) या कायद्याने भारताच्या संविधानात बारावे परिशिष्ट जोडले आहे.

    अ) फक्त a

    ब) फक्त b

    क) दोन्ही

    ड) एकही नाही

  • ब) फक्त b





  • प्रश्न ८. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन _________ . (राज्यसेवा mains 2021)

    अ) केंद्रीय शासनाकडून दिले जाते

    ब) संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते

    क) भारताच्या संचित निधीतून दिले जाते

    ड) राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारा दिले जाते

  • ब) संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते





  • प्रश्न ९. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा mains 2021)

    (a) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात

    (b) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे

    (c) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात

    (d) राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात


    अ) (a), (b)

    ब) (a), (b), (d)

    क) (a), (b)

    ड) (b), (c)

  • अ) (a), (b)





  • प्रश्न १०. खालीलपैकी किती सदस्य विधानपरिषदेत राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात ?

    अ) नऊ

    ब) एक - तृतीयांश

    क) एक - बारांश

    ड) एक - षष्ठांश

  • ड) एक - षष्ठांश





  • प्रश्न ११. संविधान सभेने शेवटचे अधिवेशन __________ रोजी घेतले.

    अ) 24 जानेवारी 1950

    ब) 24 जानेवारी 1952

    क) 24 जानेवारी 1949

    ड) 22 जुलै 1947

  • अ) 24 जानेवारी 1950





  • प्रश्न १२. जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ? (राज्यसेवा mains 2021)

    अ) राज्यसभेचे सभापती

    ब) राज्यसभेचे उपसभापती

    क) राष्ट्रपती

    ड) लोकसभेचे महासचिव

  • ब) राज्यसभेचे उपसभापती





  • प्रश्न १३. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये.

      अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू करण्यात आले.

      ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद करण्यात आली.


    अ) 2 री घटनादुरुस्ती, 1952

    ब) 7 वी घटनादुरुस्ती, 1956

    क) 85 वी घटनादुरुस्ती, 2001

    ड) 44 वी घटनादुरुस्ती, 1978

  • ब) 7 वी घटनादुरुस्ती, 1956





  • प्रश्न १४. 69 वी घटनादुरुस्ती 1991 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रीमंडळ निर्मितीची तरतूद करण्यात आली ?

    अ) दिल्ली

    ब) लक्षद्वीप

    क) पंजाब

    ड) त्रिपुरा

  • अ) दिल्ली





  • प्रश्न १५. गोवा विधानसभेत 30 पेक्षा कमी सदस्य नसतील, अशी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे ?

    अ) कलम 371 - जी

    ब) कलम 371 - आय

    क) कलम 371 - एच

    ड) कलम 371 - जे

  • ब) कलम 371 - आय




  • प्रश्न १६. संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठविले गेल्यास………… ?

    अ) राष्ट्रपतींना त्यास संमती द्यावी लागते

    ब) राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकता

    क) राष्ट्रपती ते दुरुस्त्या करून संमत करू शकता

    ड) राष्ट्रपती ते फेटाळू शकता

  • ब) राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकता





  • प्रश्न १७. योग्य जोड्या लावा (राज्यघटनेचे स्त्रोत - देश)

    A) समवर्ती सूची               1) ऑस्ट्रेलिया

    B) एकेरी नागरिकत्व          2) ब्रिटीश

    C) मुलभूत कर्तव्य              3) रशिया


    अ) A - 1, B - 3, C - 2

    ब) A - 3, B - 2, C - 1

    क) A - 1, B - 2, C - 3

    ड) A - 2, B - 3, C - 1

  • क) A - 1, B - 2, C - 3




  • प्रश्न १८. राज्यघटनेतील भाग 6 मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही.

      1) सर्वोच्च न्यायालय       2) उच्च न्यायालये        3) दुय्यम न्यायालये      4) राज्य विधिमंडळ       5) सहकारी संस्था

    अ) फक्त 1 व 5

    ब) 1, 2 व 5

    क) 2, 3 व 4

    ड) फक्त 4 व 5

  • अ) फक्त 1 व 5




  • प्रश्न १९. योग्य जोड्या लावा (राज्य व विधानसभेतील जागा)

    A) महाराष्ट्र             1) 288

    B) उत्तरप्रदेश           2) 403

    C) गोवा                 3) 40

    D) दिल्ली               4) 70


    अ) A - 2, B - 3, C - 4, D - 1

    ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4

    क) A - 1, B - 2, C - 3, D - 4

    ड) A - 2, B - 3, C - 1, D - 4

  • क) A - 1, B - 2, C - 3, D – 4




  • प्रश्न २०. योग्य पर्याय निवडा.

    अ) राज्यपाल -     अनुच्छेद 153

    ब) भारताचा महान्यायवादी -     अनुच्छेद 76

    क) वित्त आयोग -     अनुच्छेद 280

    ड) राज्याचा महाधिवक्ता -     अनुच्छेद 165


    अ) फक्त अ बरोबर

    ब) फक्त क बरोबर

    क) फक्त अ, ब आणि क बरोबर

    ड) सर्व पर्याय बरोबर

  • ड) सर्व पर्याय बरोबर




  • पुढे >>>>>>>                <<<<<<< मागे





    mpsc polity notes ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi || mpsc polity questions in marathi || mpsc polity mcq in marathi