Wednesday, September 06, 2023

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc 
सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच
भाग 12

प्रश्न १. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणतात ?

अ) कोल्हापूर

ब) नागपूर

क) पुणे

ड) मुंबई


  • क) पुणे

  • प्रश्न २ . ‘उनपदेव - सुनपदेव’ गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

    अ) जळगाव

    ब) छत्रपती संभाजीनगर

    क) नाशिक

    ड) गोंदिया

  • अ) जळगाव

  • तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4


    प्रश्न ३ . महाराष्ट्रात सरकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग कोठे सुरु झाला होता ?

    अ) पुणे

    ब) इचलकरंजी

    क) सातारा

    ड) अहमदनगर

  • ब) इचलकरंजी

  • प्रश्न ४. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती चौ.कि.मी. आहे ?

    अ) 382

    ब) 420

    क) 390

    ड) 365

  • ड) 365

  • प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ?

    अ) नागालँड

    ब) अरुणाचलप्रदेश

    क) लक्षद्वीप

    ड) मिझोराम

  • अ) नागालँड

  • प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रास लागून नाही ?

    अ) मध्यप्रदेश

    ब) छत्तिसगढ

    क) झारखंड

    ड) कर्नाटक

  • क) झारखंड

  • प्रश्न ७. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला ?

    अ) मद्रास

    ब) अहमदनगर

    क) पुणे

    ड) मुंबई

  • ब) अहमदनगर

  • प्रश्न ८. ‘सुवर्ण तंतू क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?

    अ) ताग उत्पादन

    ब) दुग्ध उत्पादन

    क) मत्स्य उत्पादन

    ड) अन्नधान्य उत्पादन 

  • अ) ताग उत्पादन

  • प्रश्न 9. ‘रातआंधळेपणा’ हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?

    अ) क जीवनसत्व

    ब) ड जीवनसत्व

    क) अ जीवनसत्व

    ड) ब जीवनसत्व

  • क) अ जीवनसत्व


  • प्रश्न 10. ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र कोणाचे ?

    अ) प्र.के. अत्रे

    ब) भालचंद्र नेमाडे

    क) इंदिरा संत

    ड) यशवंतराव चव्हाण

  • ड) यशवंतराव चव्हाण

  • तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 9


    प्रश्न 11. ‘माहितीचा अधिकार कायदा’ स्वीकारणारा प्रथम देश कोणता ?

    अ) अमेरिका

    ब) स्वीडन

    क) चीन

    ड) कॅनडा

  • ब) स्वीडन (1766)

  • प्रश्न 12. _________ हे भारताचे ‘सर्वोच्च कायदा अधिकारी’ म्हणून कार्य करतात?

    अ) महाधिवक्ता

    ब) कायदा मंत्री

    क) महान्यायवादी

    ड) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


    प्रश्न 13. ‘चामर लेणी’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    अ) पुणे

    ब) नाशिक

    क) रायगड

    ड) बुलढाणा

  • ब) नाशिक

  • प्रश्न 14. ‘चवदार तळ्याचा’ सत्याग्रह कोणी केला ?

    अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    ब) महात्मा गांधी

    क) लोकमान्य टिळक

    ड) गोपाळ कृष्ण गोखले

  • अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • प्रश्न 15. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?

    अ) लोकहितवादी

    ब) लोकमान्य टिळक

    क) म.गो. रानडे

    ड) महात्मा फुले

  • क) म.गो. रानडे


  • पुढे >>>>>>>                           <<<<<<< मागे





    No comments:

    Post a Comment