Tuesday, September 12, 2023

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 9 || MPSC Indian Polity MCQ In Marathi

 भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 9

MPSC Indian Polity MCQ In Marathi

mpsc polity pyq || polity previous year questions ||


प्रश्न १. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती कलमे, भाग व परिशिष्टे होती ?

अ) 395 कलमे, 22 भाग, व 8 परिशिष्टे

ब) 395 कलमे, 22 भाग, व 12 परिशिष्टे

क) 395 कलमे, 25 भाग, व 8 परिशिष्टे

ड) 395 कलमे, 25 भाग, व 12 परिशिष्टे

  • अ) 395 कलमे, 22 भाग, व 8 परिशिष्टे



  • प्रश्न २. भारतीय राज्यघटनेतील कलम _______ मध्ये ‘इंडिया म्हणजेच भारत’ असे म्हटले आहे.

    अ) कलम 1

    ब) कलम 2

    क) कलम 3

    ड) कलम 40

  • अ) कलम 1




  • प्रश्न 3. पुढीलपैकी कोणकोणते मुलभूत हक्कातील कलम हे भारतीय नागरिक तसेच परदेशी व्यक्ती (शत्रू राष्ट्रातील सोडून) अशा सर्वांसाठी आहेत ? 

    1)कलम 14     2)कलम 21ए     3)कलम 22    4)कलम 25   5)कलम 27    6)कलम 28 

    अ) 1, 2 व 4

    ब) 1, 2, 5, व 6

    क) 1, 2, 3, 5 व 6

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व 
  • कलम 14, 20, 21, 21ए, 22, 23, 18, 25, 26, 27 आणि 28 यांनी दिलेले मुलभूत हक्क हे भारतीय नागरिक तसेच परदेशी व्यक्ती (शत्रू राष्ट्रातील सोडून) अशा सर्वांसाठी आहेत.



  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणाच्या शिफारशीनुसार ‘संविधान सभेची किंवा घटना समितीची’ स्थापना करण्यात आली ?

    अ) 1935 चा कायदा

    ब) ऑगस्ट ऑफर

    क) कॅबिनेट मिशन

    ड) यापैकी नाही

  • क) कॅबिनेट मिशन



  • प्रश्न 5. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली होती ?

    अ) 11 डिसेंबर 1946

    ब) 13 डिसेंबर 1946

    क) 15 ऑगस्ट 1947

    ड) 9 डिसेंबर 1946

  • ड) 9 डिसेंबर 1946



  • प्रश्न 6. सर्वप्रथम सन ______ मध्ये अधिकृतरीत्या विरोधी पक्षनेता या पदास मान्यता देण्यात आली होती.

    अ) 1947

    ब) 1952

    क) 1969

    ड) 1962

  • क) 1969 
  • सन 1977 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांतील विरोधी पक्षनेत्यांना वैधानिक मान्यता देण्यात आली होती.



  • प्रश्न 7. संसदेच्या दोन अधिवेशनांतील कालावधी किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये ?

    अ) तीन

    ब) सहा 

    क) बारा 

    ड) नऊ

  • ब) सहा



  • प्रश्न 8. संसदेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक असते ?

    अ) दोन वेळा

    ब) तीन वेळा 

    क) चार वेळा

    ड) पाच वेळा

  • अ) दोन वेळा



  • प्रश्न 9. ________ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला होता.

    अ) 1993

    ब) 1991

    क) 1992

    ड) 2007

  • क) 1992




  • प्रश्न 10. भारतीय राज्यघटनेत ‘भाग 9 ए’ चा समावेश कितव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये करण्यात आला ?

    अ) 73 वी घटनादुरुस्ती 1992

    ब) 74 वी घटनादुरुस्ती 1992

    क) 97 वी घटनादुरुस्ती 2007

    ड) 42 वी घटनादुरुस्ती 1976

  • ब) 74 वी घटनादुरुस्ती 1992 

  •  



    प्रश्न 11. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

    अ) सर चार्ल्स हॉबहाउस

    ब) लॉर्ड मेयो

    क) लॉर्ड रिपन

    ड) लॉर्ड कर्झन

  • अ) सर चार्ल्स हॉबहाउस



  • प्रश्न 12. मुलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत ?

    अ) पहिल्या

    ब) दुसऱ्या

    क) तिसऱ्या

    ड) चौथ्या

  • क) तिसऱ्या



  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना सन 2000 मध्ये करण्यात आली नव्हती ?

    अ) उत्तराखंड

    ब) मिझोराम

    क) झारखंड

    ड) छत्तिसगढ

  • ब) मिझोराम



  • प्रश्न 14. घटनेतील कलम _____ अनुसार ‘धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य’ देण्यात आले आहे.

    अ) कलम 26

    ब) कलम 29

    क) कलम 18

    ड) कलम 21

  • अ) कलम 26



  • प्रश्न 15. अर्थ विधेयक राज्यसभेने किती दिवसांच्या आत लोकसभेकडे परत पाठविले पाहिजे ?

    अ) सहा महिने

    ब) 30 दिवस

    क) 14 दिवस

    ड) 45 दिवस

  • क) 14 दिवस


  • पुढे >>>>>>>                <<<<<<< मागे

    No comments:

    Post a Comment