Friday, July 07, 2023

इतिहास, भूगोल व राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 6 || Previous Year Question Paper

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद

 इतिहास, भूगोल व राज्यघटना सराव प्रश्नसंच

भाग 6

Previous Year Question Paper


प्रश्न १. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते 

अ) तापी

ब) कावेरी

क) महानदी

ड) कृष्णा

  • अ) तापी

  • प्रश्न २ . पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?

    अ) महाराष्ट्र - छत्तिसगढ

    ब) महाराष्ट्र - मध्यप्रदेश

    क) मध्यप्रदेश - छत्तिसगढ

    ड) महाराष्ट्र - कर्नाटक

  • ब) महाराष्ट्र - मध्यप्रदेश 
  • पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे.

  • प्रश्न ३ . जैतापूर अणुउर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे ?

    अ) अमेरिका

    ब) कॅनडा

    क) फ्रांस

    ड) रशिया

  • क) फ्रांस 
  • जैतापूर अणुउर्जा प्रकल्प (रत्नागिरी)

  • प्रश्न ४. लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?

    अ) दर हेक्टरी

    ब) दर चौरस फूट

    क) दर चौरस किलोमीटर

    ड) वरीलपैकी कोणतेही नाही


    प्रश्न ५. 3 जून 1947 ला फाळणीची योजना कोणी जाहीर केली ?

    अ) सर स्टॅफोर्ड क्रिप्स

    ब) लॉर्ड लॉरेन्स

    क) लॉर्ड रिपन

    ड) लॉर्ड माउंट बॅटन

  • ड) लॉर्ड माउंट बॅटन

  • प्रश्न ६. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ? (combine c 2018)

    अ) बी. एन. राव

    ब) एन. गोपालस्वामी आय्यंगार

    क) श्यामाप्रसाद मुखर्जी

    ड) एम. आर. जयकर

  • अ) बी. एन. राव

  • प्रश्न ७. ‘हॅम्लेट’ या नाटकाचे ‘विकार विलासित’ या नावाने मराठी भाषांतर कोणी केले ?

    अ) स्वातंत्र्यवीर सावरकर

    ब) गोपाळ गणेश आगरकर

    क) महर्षी धोंडो केशव कर्वे

    ड) विष्णुशास्त्री पंडित

  • ब) गोपाळ गणेश आगरकर

  • प्रश्न ८. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून ______ यांची नियुक्ती झाली. (combine B 2020)

    अ) न्यायमूर्ती दिपक मिश्रा

    ब) न्यायमूर्ती टी. एम. ठाकूर

    क) न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष

    ड) न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर

  • क) न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष

  • प्रश्न 9. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ? (STI 2011)

    अ) राष्ट्रपती

    ब) उपराष्ट्रपती

    क) पंतप्रधान

    ड) गृहमंत्री

  • क) पंतप्रधान

  • चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3


    प्रश्न 10. ‘गावचा विकास कसा साधावा’ हे लोकांना समजावून देण्यासाठी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ? (PSI 2013)

    अ) संत तुकाराम

    ब) संत एकनाथ

    क) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

    ड) संत नामदेव 

  • क) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  •                            

    प्रश्न ११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?(STI 2013)

    अ) ठाणे

    ब) अंदमान

    क) मंडाले

    ड) एडन

  • ड) एडन

  • प्रश्न १२ . _______ हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. (combine B 2018)

    अ) कोल्हापूर

    ब) नाशिक

    क) सिंधुदुर्ग

    ड) रत्नागिरी

  • क) सिंधुदुर्ग 
  • छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पहिली पर्यटन राजधानी आहे. 
  • महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य - ‘अमर्याद महाराष्ट्र’

  • प्रश्न १३ . इ. स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा _______ याने केली. (PSI 2012)

    अ) लॉर्ड कर्झन

    ब) पंचम जॉर्ज

    क) इंग्लंड सरकार

    ड) ब्रिटीश पार्लमेंट

  • ब) पंचम जॉर्ज

  • प्रश्न १४. पहिली दशवर्षीय जनगणना 1881 ला _____ कारकिर्दीत झाली.

    अ) लॉर्ड नॉर्थब्रूक

    ब) लॉर्ड डफरिन

    क) लॉर्ड रिपन

    ड) लॉर्ड लिटन

  • क) लॉर्ड रिपन

  • प्रश्न १५. राज्याच्या महाधीवक्त्याची नेमणूक कोण करतात?

    अ) राज्यपाल

    ब) राष्ट्रपती

    क) मुख्यमंत्री

    ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

  • अ) राज्यपाल

  • प्रश्न १६. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?

    अ) 14

    ब) 18

    क) 20

    ड) 22   

  • ड) 22

  • प्रश्न १७. राज्यपाल पदी नियुक्त होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?

    अ) 25 वर्षे पूर्ण

    ब) 35 वर्षे पूर्ण

    क) 18 वर्षे पूर्ण

    ड) 30 वर्षे पूर्ण   

  • ब) 35 वर्षे पूर्ण

  • प्रश्न १८. ‘भामरागड, सुरजागड’ डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

    अ) गडचिरोली

    ब) चंद्रपूर

    क) सातारा

    ड) अमरावती   

  • अ) गडचिरोली

  • प्रश्न १9. पश्चिम महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

    अ) नाशिक

    ब) पुणे

    क) कोल्हापूर

    ड) सोल्हापूर   

  • क) कोल्हापूर

  • प्रश्न २0. चौरीचौरा घटनेनंतर _______ ही चळवळ संपुष्टात आली. (combine B 2018)

    अ) सायमन विरोधी सत्याग्रह

    ब) सविनय कायदेभंग चळवळ

    क) असहकार चळवळ

    ड) भारत छोडो चळवळ   

  • क) असहकार चळवळ
  •   

    हा प्रश्न तुमच्यासाठी ................

    प्रश्न २१. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती भाषा समाविष्ट होत्या ?

    अ) 14

    ब) 16

    क) 18

    ड) 22 




    पुढे  >>>>>>>           <<<<<<< मागे

    No comments:

    Post a Comment