इतिहास, भूगोल व राज्यघटना सराव प्रश्नसंच
भाग 7
प्रश्न १. राज्यघटनेतील कितव्या भागाचे वर्णन भारताचा ‘मॅग्ना कार्टा’ असे केले जाते ?
अ) भाग
4 ए
ब) भाग 4
क) भाग 12
ड) भाग
3
- ड) भाग 3
प्रश्न २ . सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श हे कोणत्या देशाच्या क्रांतीतून घेतले आहेत ?
अ) रशिया
ब) फ्रांस
क) अमेरिका
ड) जपान
- अ) रशिया
प्रश्न ३ . सरनाम्यास राज्यघटनेचे ओळखपत्र कोणी म्हटले आहे ?
अ) एन.ए.
पालखीवाला
ब) एन.
माधव राव
क) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
ड) एन.
गोपालस्वामी अय्यंगार
- अ) एन.ए. पालखीवाला
प्रश्न ४. परराष्ट्रात राजदूतांची नियुक्ती कोण करतो ?
अ) पंतप्रधान
ब) उपराष्ट्रपती
क) केंद्रीय
गृहमंत्री
ड) राष्ट्रपती
- ड) राष्ट्रपती
तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4
तलाठी भरती 2023 महाराष्ट्राचा भूगोल भाग 8
प्रश्न ५. खालीलपैकी महाराष्ट्रातील _________ प्रादेशिक विभागात प्रामुख्याने बाजरी पिकाचे उत्पादन केले जाते.
अ) खानदेश
ब) कोकण
क) विदर्भ
ड) मराठवाडा
- अ) खानदेश
प्रश्न ६. रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जातांना _______ घाटातून जावे लागते.
अ) दिवे
घाट
ब) चंदनापुरी
घाट
क) माळशेज
घाट
ड) आंबा
घाट
- ड) आंबा घाट
प्रश्न ७. भारतीय राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीचे स्थान ________ राज्यघटनेतील राजासारखे आहे.
अ) अमेरिका
ब) कॅनडा
क) ब्रिटिश
ड) जपान
- क) ब्रिटिश
प्रश्न ८. योग्य पर्याय निवडा.(प्रशासकीय विभाग - एकूण जिल्हे)
1) नाशिक - 5 जिल्हे
2) नागपूर - 6 जिल्हे
3) पुणे - 5 जिल्हे
अ) फक्त 1
ब) फक्त 2
क) 1 आणि 3 फक्त
ड) वरील सर्व
- ड) वरील सर्व
प्रश्न 9. हरिश्चंद्र – बालाघाट डोंगररांगेने उत्तरेकडील गोदावरी व दक्षिणेकडील ________ या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत.
अ) कृष्णा
ब) नर्मदा
क) भीमा
ड) यापैकी नाही
- क) भीमा
तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3
प्रश्न 10. स्वर्णसिंग समितीने _____ मुलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यासाठी शिफारस केली होती.
अ) आठ
ब) दहा
क) बारा
ड) अकरा
- अ) आठ
प्रश्न ११. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी विल्यम हंटर याच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचे नाव काय होते?
अ) हार्टोग आयोग
ब) डिसऑर्डर चौकशी समिती
क) रॅली आयोग
ड) यापैकी नाही
- ब) डिसऑर्डर चौकशी समिती
प्रश्न १२ . कलम 1 मध्ये भारताला ‘_________’ असे संबोधले आहे.
अ) संघराज्य
ब) राज्यांचा संघ
क) सहकारी संघराज्य
ड) केंद्रीय संघराज्य
- ब) राज्यांचा संघ
प्रश्न १३ . _______ रोजी घटना समितीतील सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षर्या केल्या.
अ) 26 जानेवारी 1950
ब) 26 जानेवारी 1949
क) 22 जुलै 1947
ड) 24 जानेवारी 1950
- ड) 24 जानेवारी 1950
प्रश्न १४. खालीलपैकी कोणी ‘रामकृष्ण मठाची’ स्थापना केली ?
अ) स्वामी
विवेकानंद
ब) केशवचंद्र
सेन
क) स्वामी
रामकृष्ण परमहंस
ड) स्वामी
दयानंद सरस्वती
- अ) स्वामी विवेकानंद
प्रश्न १५. _________ हे वृत्तपत्रांना ‘बृहत जिव्हा’ असे म्हणत.
अ) लोकहीतवादी
ब) महात्मा
गांधी
क) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
ड) महात्मा
फुले
- अ) लोकहीतवादी
प्रश्न १६. इंग्लंडचे पंतप्रधान _____ यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला ? (STI 2016)
अ) रॅम्से
मॅकडोनाल्ड
ब) विन्स्टन
चर्चील
क) क्लेमेंट
अॅटली
ड) यापैकी
नाही
- अ) रॅम्से मॅकडोनाल्ड
प्रश्न १७. ______ येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनातील अध्यक्ष बद्रूद्दीन तैय्यबजी हे कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.
अ) मद्रास
ब)
कलकत्ता
क) मुंबई
ड) लाहोर
- अ) मद्रास
प्रश्न १८. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?
अ) महात्मा ज्योतिबा फुले -
सत्यशोधक समाज
ब) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना
समाज
क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल
लीग
ड) स्वामी दयानंद सरस्वती -
आर्य समाज
- क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग
प्रश्न १9. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुट गार्ड शहरातील ‘इंटरनॅशनल सोशिओलॉजिस्ट कॉन्फरन्स’ या परिषदेत _______ यांनी प्रथमच भारताचा ध्वज फडकविला.
अ) मादाम कामा
ब)
यशपालसिंग
क) उधमसिंग
ड) रासबिहारी बोस
- अ) मादाम कामा
प्रश्न २0. कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?
अ) परभणी
ब)
अकोला
क) चंद्रपूर
ड) नांदेड
- ब) अकोला
प्रश्न २१. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे ?
अ) कोराडी
ब)
खापरखेडा
क) उमरेड
ड) वरिल सर्व
- ड) वरिल सर्व
No comments:
Post a Comment