प्रश्न H44. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला ?
अ) बारामती
ब) पुणे
क) सुपे
ड) चाकण
*** Notes -
पुणे जिल्ह्यातील सुपे गावात उठाव सुरू झाला.
‘दख्खनचा उठावʼ म्हणूनही ही घटना परिचित. हा उठाव प्रामुख्याने सावकारांच्या विरोधात होता.
शेतकरी उठावाची तीव्रता लक्षात घेत सरकारने ‘डेक्कन रायट्स कमिशन’ नेमले. यामध्ये सी. डब्ल्यू. कार्पेटर, जे. बी. रिची, सर ऑक्लँड कॉलव्हिल इ. सदस्य होते
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘द डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट’ (१८७९) मंजूर करण्यात आला.
अधिक माहितीसाठी 👉 Source लिंक
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment