प्रश्न. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : (PSI 2016)
अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
अ) फक्त अ
ब) अ आणि ब
क) फक्त ब
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
📚 आणखी वाचा :
👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1
mpsc polity pyq|| #mpsc || #mpscpolity || polity for mpsc combine || mpsc polity in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc polity previous year questions || mpsc polity notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq || MPSC polity Questions In Marathi | MPSC polity pyq | MPSC | MPSC Previous Year Question Papers
No comments:
Post a Comment