Saturday, January 06, 2024

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 14 || MPSC Indian Polity

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 14


प्रश्न 1. भाग 12 मधील कलम ______ अनुसार, कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली ?

अ) कलम 12

ब) कलम 300 ए

क) कलम 343

ड) कलम 292

  • ब) कलम 300 ए





  • प्रश्न 2. कितव्या घटनादुरुस्तीनुसार 'हिंदी भाषेत अधिकृत राज्यघटना देण्यात आली आणि तिला मूळ राज्यघटनेइतकेच महत्व देण्यात आले' ?

    अ) 58 वी घटनादुरुस्ती 1987

    ब) 52 वी घटनादुरुस्ती 1985

    क) 44वी घटनादुरुस्ती 1978

    ड) 61वी घटनादुरुस्ती 1989

  • अ) 58 वी घटनादुरुस्ती 1987





  • प्रश्न 3. भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते ?

    अ) 02

    ब) 08

    क) 10

    ड) 12

  • ड) 12





  • प्रश्न 4. राष्ट्रपतींकडून लोकसभेत किती अ‍ॅँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात ?

    अ) एक

    ब) दोन

    क) तीन

    ड) यापैकी नाही

  • ब) दोन





  • प्रश्न 5. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे ?

    अ) 48

    ब) 52

    क) 66

    ड) 67

  • ड) 67





  • प्रश्न 6. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ? (PSI 2016)

    अ) समान नागरी कायदा

    ब) पंचायत राज

    क) मेघालय

    ड) मिझोराम

  • ब) पंचायत राज





  • प्रश्न 7. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ? (Combine B 2019)

    अ) अमेरिका

    ब) जपान

    क) कॅनडा

    ड) फ्रांस

  • ब) जपान





  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही ? (STI 2012)

    अ) समतेचा हक्क

    ब) स्वातंत्र्याचा हक्क

    क) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

    ड) मालमत्तेचा हक्क

  • ड) मालमत्तेचा हक्क





  • प्रश्न 9. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?

    अ) निषेधाज्ञा

    ब) प्रतिषेध

    क) अधिकार - पृच्छा

    ड) उत्प्रेक्षण

  • अ) निषेधाज्ञा





  • प्रश्न 10. 'भारतीय नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला ?

    अ) 1956

    ब) 1955

    क) 1935

    ड) 1951

  • ब) 1955





  • प्रश्न 11. महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ?

    अ) दे. ना. चौधरी

    ब) य. ल. राजवाडे

    क) नीला सत्यनारायण

    ड) ज. स. सहारिया

  • अ) दे. ना. चौधरी
  • कार्यकाल- 26 एप्रिल1994 ते 25 एप्रिल 1999
  • राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 के आणि 243 झेडए अन्वये 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्रात 'राज्य निवडणूक आयोगा'ची स्थापना करण्यात आली आहे.





  • प्रश्न 12. 1987 मध्ये अरुणाचलप्रदेशला कितव्या राज्याचा दर्जा देण्यात आला ?

    अ) 24 व्या

    ब) 21 व्या

    क) 25 व्या

    ड) 19 व्या

  • अ) 24 व्या






  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे



    mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi 

    majhapravas173.blogspot.com

    No comments:

    Post a Comment