प्रश्न १. भारतीयांना ‘अखंड चळवळ करा’ असा संदेश कोणी दिला?
अ) महात्मा गांधी
ब) दादाभाई नौरोजी
क) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
ड) चित्तरंजन दास
प्रश्न २ . ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाची स्थापना कोणी केली?
अ) सुभाषचंद्र बोस
ब) तारकानाथ दास
क) चन्द्रशेखर आझाद
ड) रासबिहारी बोस
प्रश्न ३ . आचार्य अत्रे यांनी कोणाचा गौरव ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ ह्या शब्दात केला आहे.
अ) दादोबा पांडुरंग
ब) लोकहितवादी
क) नाना शंकरशेठ
ड) सार्वजनिक काका
प्रश्न ४. ‘मुस्लिम लीग’ संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती?
अ) 1905
ब) 1911
क) 1907
ड) 1906
प्रश्न ५. भारताचे ‘पितामह’ म्हणून कोणास ओळखले जाते?
अ) फिरोजशहा मेहता
ब) दादाभाई नौरोजी
क) न्या. रानडे
ड) रविंद्रनाथ टागोर
प्रश्न ६. ‘प्रभाकर’ हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते?
अ) भाऊ महाजन
ब) गोपाळ हरी देशमुख
क) न्या. रानडे
ड) यापैकी नाही
प्रश्न ७. वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथाचे कर्ते कोण?
अ) विष्णुबुवा ब्रह्मचारी
ब) बाबा पद्मजी
क) रा.गो. भांडारकर
ड) कृष्णशास्त्री चिपळूणकर
प्रश्न ८. राष्ट्रसभेच्या 1893 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
अ) महात्मा गांधी
ब) दादाभाई नौरोजी
क) मोतीलाल नेहरू
ड) देवेंद्रनाथ टागोर
प्रश्न 9. इ.स. 1932 मध्ये _____ या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या.
अ) वीणा दास
ब) कल्पना दत्त
क) प्रितीलता वड्डेदार
ड) शांती घोष
प्रश्न 10. 1902 मध्ये थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली ______ आयोग स्थापन करण्यात आला.
अ) न्यायालयीन आयोग
ब) विद्यापीठ आयोग
क) दुष्काळ आयोग
ड) जलसिंचन आयोग
प्रश्न 11. राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधीयुग म्हटले जाते ?
अ) 1905 - 1920
ब) 1885 - 1905
क) 1920 - 1947
ड) 1915 - 1947
प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झाला.
अ) ईश्वरचंद्र विद्यासागर
ब) राजा राममोहन रॉय
क) स्वामी दयानंद सरस्वती
ड) देवेंद्रनाथ टागोर
mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc
No comments:
Post a Comment