Tuesday, April 04, 2023

MPSC History questions in marathi 3 | इतिहास सराव प्रश्नसंच भाग ३ | History mcq for mpsc | history questions for mpsc in marathi

इतिहास सराव प्रश्नसंच भाग ३

प्रश्न १. नेहरू अहवालात खालीलपैकी कशाची मागणी केली होती ?

अ) संपूर्ण स्वातंत्र्य

ब) प्रांतिक स्वायत्तता

क) वसाहतीचे स्वराज्य

ड) धार्मिक स्वातंत्र्य

  • वसाहतीचे स्वराज्य




  • प्रश्न २. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे झाला होता ?

    अ) वडाळा

    ब) पुणे

    क) नाशिक

    ड) छत्रपती संभाजीनगर

  • वडाळा




  • प्रश्न ३. खालील घटनांचा कालानुक्रमानुसार योग्य क्रम लावा.

        1)सायमन कमिशन   2)मोर्ले मिंटो कायदा    3)क्रिप्स मिशन    4)वेव्हेल योजना

    अ) 1, 2, 3, 4

    ब) 2, 3, 1, 4

    क) 1, 3, 4, 2

    ड) 2, 1, 3, 4

  • 2, 1, 3, 4




  • प्रश्न ४. कोणत्या कायद्यानुसार भारतमंत्रीहे नवीन पद निर्माण करण्यात आले ?

    अ) 1833 चार्टर अ‍ॅक्ट

    ब) 1858 चा कायदा

    क) 1813 चार्टर अ‍ॅक्ट

    ड) 1793 चार्टर अ‍ॅक्ट

  • 1858 चा कायदा




  • प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या चळवळी नंतर स्वराज पार्टीची स्थापना झाली ?

    अ) छोडो भारत चळवळ

    ब) स्वदेशी चळवळ

    क) असहकार चळवळ

    ड) सविनय कायदेभंग

  • असहकार चळवळ




  • प्रश्न ६. लो. टिळकांनी चार तत्व अंगिकारली होती. खालीलपैकी कोणते एक त्यात समाविष्ट नव्हते ?

    अ) सहकार

    ब) स्वदेशी

    क) स्वराज्य

    ड) राष्ट्रीय शिक्षण

  • सहकार




  • प्रश्न ७. चुकीची  जोडी ओळखा.

          अ)नेहरू अहवाल    - 1928

          ब)सायमन कमिशन - 1927

          क)असहकार चळवळ  - 1919

          ड)चंपारण सत्याग्रह - 1918


    अ) अ आणि क फक्त

    ब) फक्त ड

    क) फक्त क

    ड) क आणि ड फक्त

  • क आणि ड फक्त




  • प्रश्न ८. ______ हे 1946 च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान होते?

    अ) डॉ. राजेंद्र प्रसाद

    ब) पंडित नेहरू

    क) सरदार वल्लभभाई पटेल

    ड) राजगोपालचारी

  • पंडित नेहरू




  • प्रश्न 9. खालीलपैकी कोण अमृतबझार पत्रिकाचे संस्थापक होते (2015)

    अ) शिशिरकुमार घोष

    ब) मोतीलाल घोष

    क) अ व ब दोन्ही

    ड) यापैकी नाही

  • अ व ब दोन्ही




  • प्रश्न 10. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

    अ) स्वामी विवेकानंद

    ब) रामकृष्ण परमहंस

    क) राजा राममोहन रॉय

    ड) स्वामी दयानंद सरस्वती

  • स्वामी दयानंद सरस्वती




  • प्रश्न 11. सर सय्यद अहमद खाँ यांनी _____ येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

    अ) आग्रा

    ब) अलिगढ

    क) मद्रास

    ड) पुणे

  • अलिगढ




  • प्रश्न 12. खालील वाक्यांमध्ये कोणाचे वर्णन केले आहे?

       1) त्यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला.

       2) 1910 मध्ये जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली.

       3) त्यांनी माझ्या आठवणी व अनुभवआत्मचरित्र लिहिले.


    अ) न्या. म.गो. रानडे

    ब) महर्षी कर्वे

    क) लोकहितवादी

    ड) महर्षी वि.रा. शिंदे

  • महर्षी वि.रा. शिंदे





  • पुढे >>>>>>>                    <<<<<<< मागे




    mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc 

    No comments:

    Post a Comment