Wednesday, April 12, 2023

MPSC History questions in marathi | इतिहास सराव प्रश्नसंच भाग ६ | history mcq

modern history mpsc || #mpsc || history for mpsc || #mpschistory ||history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas 

इतिहास सराव प्रश्नसंच भाग ६

प्रश्न १. इ. स. 1856 मध्ये अवध प्रांत ब्रिटिश कंपनीत सामील करण्यात आला, याचे कारण _____ हे होय.

अ) कायदेशीर वारसाचा अभाव

ब) युद्धात झालेला पराभव

क) अलाहाबादचा तह

ड) भोंगळ प्रशासन

  • ड) भोंगळ प्रशासन




  • प्रश्न २. महात्मा गांधी यांनी कोणाच्या विंनंतीवरून चंपारणया भागाला भेट देण्याचे ठरविले होते ?

    अ) डॉ. राजेंद्र प्रसाद

    ब) ब्रिज किशोर

    क) राजकुमार शुक्ला

    ड) पंडित नेहरू

  • क) राजकुमार शुक्ला




  • प्रश्न ३. कोलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये प्रस्थापित झाले ?

    अ) 1813 चा चार्टर अ‍ॅक्ट

    ब) 1793 चा चार्टर अ‍ॅक्ट

    क) 1773 चा रेग्युलेटींग अ‍ॅक्ट

    ड) 1784 चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट

  • क) 1773 चा रेग्युलेटींग अ‍ॅक्ट




  • प्रश्न ४. खालीलपैकी कोणत्या युद्धाने फ्रेंच सत्तेचे भारतातील भवितव्य संपुष्टात आले ?

    अ) बक्सारचे युद्ध

    ब) पहिले कर्नाटक युद्ध

    क) वॉन्दीवॉशचे युद्ध

    ड) प्लासीचे युद्ध

  • क) वॉन्दीवॉशचे युद्ध




  • प्रश्न ५. गदर पार्टीचे मुख्यालय कोठे होते ?

    अ) सॅन फ्रान्सिस्को

    ब) पॅरिस

    क) लंडन

    ड) कॅनडा

  • अ) सॅन फ्रान्सिस्को




  • प्रश्न ६. रविंद्रनाथ टागोर  यांनी आपला सर (knighthood)’ हा किताब परत केला कारण होते :

    अ) भगतसिंग यांना फाशी देणे

    ब) चौरी - चौरा घटना

    क) जालियनवाला बाग हत्याकांड

    ड) असहकार चळवळीच्या काळात केलेली दडपशाही

  • क) जालियनवाला बाग हत्याकांड




  • प्रश्न ७. द रिलीजन ऑफ मॅन हा ग्रंथ _______ यांनी लिहिला ?

    अ) भाऊ दाजी लाड

    ब) स्वामी दयानंद सरस्वती

    क) राजा राममोहन रॉय

    ड) रविंद्रनाथ टागोर

  • ड) रविंद्रनाथ टागोर




  • प्रश्न ८. परदेशात राहणार्‍या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने जानेवारी 1905 मध्ये इंडियन सोशिओलॉजिस्ट’ नावाचे नियतकालिक सुरू केले ?

    अ) स्वातंत्र्यवीर सावरकर

    ब) लाला हरदयाल

    क) सरदारसिंग राणा

    ड) श्यामजी कृष्ण वर्मा

  • ड) श्यामजी कृष्ण वर्मा




  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?

    अ) महात्मा ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज

    ब) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज

    क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग

    ड) स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज

  • क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग




  • प्रश्न १०. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुट गार्ड शहरातील इंटरनॅशनल सोशिओलॉजिस्ट कॉन्फरन्स’ या परिषदेत _______ यांनी प्रथमच भारताचा ध्वज फडकविला.

    अ) मादाम कामा

    ब) यशपालसिंग

    क) उधमसिंग

    ड) रासबिहारी बोस

  • अ) मादाम कामा




  • प्रश्न ११. मार्च 1946 मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये (त्रिमंत्री मंडळ) खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

    अ) स्ट्रॅफर्ड क्रिप्स

    ब) क्लेमंट अ‍ॅटली

    क) पॅथिक लॉरेन्स

    ड) ए.व्ही. अलेक्झांदर

  • ब) क्लेमंट अ‍ॅटली




  • प्रश्न १२. 'पुणे करारा'स कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान _________ यांनी जाहीर केला होता.

    अ) आयर्विन

    ब) विन्स्टन चर्चिल

    क) रॅम्से मॅक्डोनाल्ड

    ड) अ‍ॅटली

  • क) रॅम्से मॅक्डोनाल्ड




  • प्रश्न १३. 'India wins freedom' या ग्रंथाचे कर्ते कोण ?

    अ) अरविंद घोष

    ब) जवाहरलाल नेहरू

    क) रविंद्रनाथ टागोर

    ड) मौलाना आझाद

  • ड) मौलाना आझाद





  • No comments:

    Post a Comment