Tuesday, April 04, 2023

इतिहास सराव प्रश्नसंच भाग १ | mpsc itihas sarav prashnasanch

 इतिहास सराव प्रश्नसंच भाग १

प्रश्न १. कोणत्या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघा ऐवजी राखीव जागा देण्याचे जाहीर केले ?

अ) पुणे करार

ब) लखनौ करार

क) दिल्ली करार

ड) शिमला करार

  • पुणे करार



  • प्रश्न २. ‘विश्वास - एकता - बलिदानहे ब्रिदवाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे होते ?

    अ) अभिनव भारत      

    ब) आझाद हिंद सेना

    क) हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन

    ड) मुस्लिम लीग

  • आझाद हिंद सेना




  • प्रश्न ३. कॉंग्रेसच्या _______ येथील अधिवेशनात व्यासपिठावरून प्रथमच ‘स्वराजहा शब्द उच्चारण्यात आला.

    अ) 1885 मुंबई

    ब) 1911 कलकत्ता

    क) 1906 कलकत्ता

    ड) 1907 सुरत

  • 1906 कलकत्ता




  • प्रश्न ४. इंग्लंडचे पंतप्रधान _____ यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला (STI 2016)

    अ) रॅम्से मॅकडोनाल्ड

    ब) मेकॉले

    क) क्लेमेंट अॅटली

    ड) विन्स्टन चर्चील

  • विन्स्टन चर्चील




  • प्रश्न ५. जोड्या लावा. (वृत्तपत्रे व संस्थापक)

    A) बंगाल गॅझेट               1) जेम्स हिक्की         

    B) इंदुप्रकाश                   2) न्या. रानडे

    C) रास्त गोफ्तार              3) दादाभाई नौरोजी

    D) कॉमनवील                 4) अॅनी बेझंट


    अ) A - 1, B - 4, C - 3, D - 2

    ब) A - 4, B - 2, C - 1, D - 3

    क) A - 1, B - 2, C - 3, D - 4

    ड) A - 2, B - 3, C - 4, D - 1

  • A - 1, B - 2, C - 3, D - 4




  • प्रश्न ६. 1907 मध्ये कॉंग्रेसच्या सूरत येथील अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फुट पडली, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

    अ) अरविंद घोष

    ब) रासबिहारी घोष

    क) दादाभाई नौरोजी

    ड) गोपाळकृष्ण गोखले

  • रासबिहारी घोष




  • प्रश्न ७. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते (PSI 2012)

    अ) गिरणी कामगार

    ब) जमीनदार

    क) व्यापारी

    ड) यापैकी नाही

  • गिरणी कामगार




  • प्रश्न ८. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता ?

    अ) नीळ

    ब) कापूस

    क) ताग

    ड) भात

  • नीळ




  • प्रश्न 9. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती ?

    1) पहिले – 1885      2) पाचवे  - 1889     3) विसावे – 1904 4) 12 वे - 1896

    अ) 1, 2 आणि 3

    ब) 1 आणि 2 फक्त

    क) 1 आणि 3 फक्त

    ड) 2, 3 आणि 4

  • 1, 2 आणि 3




  • प्रश्न 10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ?

      1)पहिली गोलमेज परिषद       2)दुसरी गोलमेज परिषद     3)तिसरी गोलमेज परिषद

    अ) फक्त 1

    ब) 1 आणि 2 फक्त

    क) 2 आणि 3 फक्त

    ड) 1, 2, 3

  • 1, 2, 3




  • प्रश्न 11. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली (2012)

    अ) ब्रह्मदेश

    ब) इंग्लंड

    क) जर्मनी

    ड) तुर्कस्तान

  • तुर्कस्तान




  • प्रश्न 12. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय (STI 2012)

    अ) चौरी चौरा घटना

    ब) पहिले महायुद्ध

    क) गांधीजींना  अटक

    ड) कॉंग्रेसचा विरोध

  • चौरी – चौरा घटना





  •  
     
     

    No comments:

    Post a Comment