Thursday, December 12, 2024

प्रश्न 90. 'बंधनाच्या पलीकडे', 'काळी राणी', 'सुकलेलं फुल', 'सदाफुली', 'विशाल जीवन', 'नवे जग',  इ. कादंबरींचे लेखन कोणी केले आहे ?


अ) त्र्यंबक शंकर शेजवळकर

ब) रणजित देसाई

क) द. न. गोखले

ड) पुरुषोत्तम यशवंत देशपांडे

  • ड) पुरुषोत्तम यशवंत देशपांडे




    • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (साहित्य अकादमी पुरस्कार 1962) - अनामिकाची चिंतनिका (तात्विक ग्रंथ) 
    • दत्तात्रेय नरसिंह गोखले (साहित्य अकादमी पुरस्कार 1961) - डॉ. केतकर (चरित्र) 
    • रणजित देसाई (साहित्य अकादमी पुरस्कार 1964) - स्वामी (कादंबरी) 
    • त्र्यंबक शंकर शेजवळकर (साहित्य अकादमी पुरस्कार 1966) - श्री शिव छत्रपती (शोध निबंध)



    No comments:

    Post a Comment